‘जागृती’च्या विद्यार्थ्यांचा ‘अमृत संवाद सेतू’तून तहसीलदारांशी थेट संवाद
अमृत संवाद सेतू उपक्रम; ‘जागृती’च्या ५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग गडहिंग्लज प्रतिनिधी :(संपत सावंत ) उद्याचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शासन आणि प्रशासनाविषयी विश्वास, जागरूकता आणि


